डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाला वाघिणीचेच दुध का म्हटले? डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थ्यांसाठी बोलून गेले की, शिक्षण हे वाघीनीचे दुध आहे, ते प्राशन केल्यानंतर मनुष्य गुरगुरल्याशिवाय राहत नाही. म्हणून ते प्राशन करीत असताना विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपण करु नये, ते मनसोक्त आणि पोटभर प्राशन करावे. म्हणजेच अन्याय अत्याचाराविरुध्द तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाला […]
घटना पहिली..मुंबईच्या एका पटांगणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण चालू होते. (बहुधा नरे पार्कातली सभा असावी.) लोक शांतपणे भाषण ऐकत होते. एवढ्यात खडखड करणाऱ्या गाडीचा आवाज आला. आवाज ऐकून बाबासाहेबानी भाषण थांबवले. लोकाना कळेना भाषण का थांबवले ते. बाबासाहेबांनी अचूक हेरलं होतं ते की कोण आलंय… ते होते, गाडगेबाबा… गाडगेबाबांच्या हातात हार होता. ते मंचाजवळ आले […]
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे दीक्षाभुमिवरील भाषण तुम्ही वाचलय का? दिनांक १४.१०.१९५६ रोजी नागपूर येथे हिंदू धर्माचा त्याग करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौध्द धम्माची दीक्षा घेतली व नंतर उपस्थित लाखो अनुयानांना त्यांनी दिक्षा दिली. दुसर्या दिवशी दिनांक १५.१०.१९५६ रोजी सकाळी १० ते १२ पर्यंत त्यांनी धम्माचे विवेचन व समाजबांधवांना मार्गदर्शन करणारे ऎतिहासिक, स्फुर्तिदायक व ओजस्वी भाषण दिले. या घटनेला […]