डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे दीक्षाभुमिवरील भाषण तुम्ही वाचलय का?

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे दीक्षाभुमिवरील भाषण तुम्ही वाचलय का? दिनांक १४.१०.१९५६ रोजी नागपूर येथे हिंदू धर्माचा त्याग करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौध्द धम्माची दीक्षा घेतली व नंतर उपस्थित लाखो अनुयानांना त्यांनी दिक्षा दिली. दुसर्या दिवशी दिनांक १५.१०.१९५६ रोजी सकाळी १० ते १२ पर्यंत त्यांनी धम्माचे विवेचन व समाजबांधवांना मार्गदर्शन करणारे ऎतिहासिक, स्फुर्तिदायक व ओजस्वी भाषण दिले. या घटनेला […]

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार भारताचे संविधान

घटना एकट्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहली

  घटना एकट्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहली नाही, असा प्रचार करणाऱ्यांच्या थोबाडीत “चपराख !”१)  डॉ. बाबासाहेब आंबेडकर.२) एन.गोपालस्वामी अय्यंगार.३) डी.पी.खेतान.४) कृष्णास्वामी अय्यर.५) बी. एल. मित्तल.६) के. एम.मुन्शी.७) सय्यद अहमद अब्दुल्ला. हेच सात विद्वान घटना मसुदा समितीचे सदस्य होते. घटना मसुदा समिती व घटना समिती या वेगवेगळ्या होत्या. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे घटना मसुदा समितीचे अध्यक्ष होते, तर […]