डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार

एक वेदनामय दुपार…..आणि सोनबा येलवे..

एक वेदनामय दुपार…..आणि सोनबा येलवे…..!     1939-1946 च्या काळात पनवेलच्या नाक्यावर घडून गेलेली ही वेदनामय, दारुण घटना…. हा काळ पाहिला तर स्वातंत्र्याच्या संघर्षाचा काळ. त्याचबरोबर महामानवाच्या मानवमुक्तीच्या संघर्षाचा काळसुद्धा होता. खरे पाहता अ‍ॅड. गडकरी आणि डॉ. आंबेडकर मुंबईहून पुण्याला निघतात. चवदार भजी पनवेलच्या नाक्यावर मिळतात. त्या भज्यांची खासियत गडकरी बाबासाहेबांना मोटारीत सांगतात. भजी खाणे हा  बाबासाहेबांचा […]

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार

ती ऐतिहासिक बैलगाडी… डॉ. बाबासाहेबांच्या मिरवणुकीची साक्ष…!!!

ती ऐतिहासिक बैलगाडी… डॉ. बाबासाहेबांच्या मिरवणुकीची साक्ष…!!! विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सोलापूर जिल्ह्यातील तडवळे (ढोकी) येथील महार-मांग वतनदार परिषदेसाठी आले असता त्यांची ज्या बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली ती ऐतिहासिक गाडी आजही जतन करून ठेवली आहे. ही गाडी सध्या महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ, पुणे अध्यक्ष नानासाहेब पाटील यांच्या ताब्यात असल्याची माहिती त्यांनी स्वत: […]

तथागत गौतम बुद्ध यांचे विचार

भगवान बुध्द – नव्या प्रकाशाच्या शोधात.

भगवान बुध्द – नव्या प्रकाशाच्या शोधात….!!! सिध्दार्थ गौतम वयाच्या विसाव्या वर्षी शाक्य संघाचा सभासद झाल्यानंतर आठ वर्षाने एक अशी घटना घडली की, त्यामुळे सिध्दार्थ गौतमाच्या जीवनाला कलाटनी मिळाली. शाक्यांच्या राज्याला लागून कोलियांचे राज्य होते. रोहिणी नदीमुळे ही दोन्ही राज्ये विभागली गेली होती. रोहिणी नदीचे पाणी शाक्य व कोलिय हे दोघेही आपआपल्या शेतीकरिता वापरीत होते. रोहिणी नदीचे […]

तथागत गौतम बुद्ध यांचे विचार

बोधिसत्व म्हणजे काय? ते कसे प्राप्त होते ?

आपण म्हणतो ” बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा…..विजय असो”. कारण आपण सर्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना  बोधिसत्व बाबासाहेब असे संबोधतो. पण आपण कधी विचार केला का ? बोधिसत्व म्हणजे काय? ते कसे प्राप्त होते?.  “१०  पारिमितांचे  पालन  करणे म्हणजेच बोधिसत्वाकडे स्थित्यांतर सुरु होणे.” बोधिसत्व प्राप्त होण्यासाठी त्या व्यक्तीने दहा पारिमितांचे पालन करणे अत्यावश्यक आहे.  १०  पारिमितां म्हणजे  काय ? १) शील :- शील म्हणजे नितिमत्ता, पापभिरुता, वाईट गोष्टी न करणे, अपराध करण्याची लाज वाटणे. २) दान :- म्हणजे निस्वार्थ, परोपकार अर्थात तन, मन धनानी दुस-याची भलाई करणे. […]