लेखकांचे जग

हे आता थांबायलाच पाहिजे -एस.टि.धम्मदिक्षीत

हे आता थांबायलाच पाहिजे….!! स्वातंत्र्याची सत्तर वर्षे उलटून गेली तरीही आजही त्या जुन्या रुढी परंपरचं ओझं अंगाखांद्यावर घेऊन टाचा खरडत दंडोरा पेटवत आजही माणसांणं असं गल्लोगल्लीतुन हालगी वाजवत का फिरावं…………?? पुरोगामी महाराष्ट्रात अनेक चळवळी कार्यरत आहेत.चांगलं कार्य करतात त्याबद्दल दुमत नाही.पण आपण खरंच स्वतंत्र भारतात जगतो आहोत का हा प्रश्न मला पडतो आहे.याच कारण ही […]