जेव्हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर याना पाहून घाबरतो नागपुर चा न्यायाधीश माहे-एप्रिल १९३७ च्या उत्तरार्धात नागपुर हायकोर्टात संतनामि आगमनदास यांचे विरुद्ध खून खटला चालू होता. मध्य प्रांतातील छत्तीसगढ़ भागातील सतनामी पंथाचे गुरु बाबा मुक्तबनदास हे त्या काळचे त्या प्रसिद्ध संत म्हणून कीर्ति पावलेले होते. त्यांचे घराने पूर्वीपासूनच सामाजिक कार्यामधे एक पाउल पुढे होते. आगमनदास हे त्यांचे भाऊ […]
Day: April 3, 2020
आंबेडकरी चळवळीतील ओबीसी समाजाचे योगदान
आंबेडकरी चळवळ म्हणजे “महारांची चळवळ” अशी संकुचित व्याख्या इथल्या जातीवादी व्यवस्थेने केली आहे. आणि या मांडणीला सैद्धांतिक पातळीवर देशी-विदेशी अभ्यासकांनी (जयश्री गोखले: १९९३, ख्रिस्तोफर जाफरेलॉट: २००६, एलिनार झेलिअट: २०१३) आंबेडकरी चळवळी संदर्भातील आपल्या संशोधन कार्यातून प्रस्थापित केले, याला अपवाद तो केवळ गेल ऑम्वेटच्या (२००४) यांच्या लिखाणाचा. परंतु चळवळीच्या इतिहासाकडे पक्षपाती वृत्तीला बाजूला ठेवून पहिले असता […]
लॉर्ड बुद्धा चॅनेलनं बौद्ध समाजातील लोकांची दिशाभूल केली जात आहे का?
लॉर्ड बुद्धा चॅनेलनं बौद्ध समाजातील लोकांची दिशाभूल केली जात आहे का?? १४ आक्टोबर १९५६ साली विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायी सोबत आपल्याला बौद्ध धम्माची दिक्षा दिली.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं एक स्वप्न होतं की, संपूर्ण भारत हा बौद्धमय करायचा होता पण हे स्वप्न अधुरं राहिलं. नंतरच्या काळात अनेक गायक शाहिर कवी लेखक साहित्यिक अनेक अनुयायींनी […]
