डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार

महार बटालियन मुळेच वाचले काश्मीर

महार बटालियन मुळेच वाचले काश्मीर कश्मीर सीमेवर दुसऱ्या महार बटालियनने शौर्य व धैर्या चा जो अपूर्व लढा दिला तो पाहून सारे सैनिक अधिकारी दंग झाले , ही गोष्ट सन १९४९ ची आहे १९४९ ला बाबासाहेब महार बटालियन ला दर्शन घेण्यास कश्मीर ला गेले होते , बाबासाहेब मिलटरी प्रांगणात गेलेत सगळ्या सैनिकांच्या चेहऱ्या वर आनंदाची छटा नाचत […]