डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार लेखकांचे जग

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चा सुवर्ण इतिहास

*🌻रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चा सुवर्ण इतिहास🌻* १९५७ ते १९६७ पर्यन्त *रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया* *कर्मवीर दादासाहेब तथा भाऊराव गायकवाड* यांच्या *नेतृत्वात* देशात दुसऱ्या क्रमांकावर राहिलेला विरोधी पक्ष होता. *संस्थापक:- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतून खुल्या पत्रावर आधारित* स्थापना:- ३० सप्टेम्बर १९५६(दिल्ली) ज़ाहिर घोषणा:- ३ ऑक्टोबर १९५७ रोजी नागपुर मुक्कामी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी स्थापण्याची घोषणा […]

लेखकांचे जग

बाबासाहेब यांचे मुंबई अस्पृश्य विद्यार्थी संमेलन मधील भाषण काय होते ? ज्याच्या मुळे विद्यार्थी जागृत झाले

बाबासाहेब यांचे मुंबई अस्पृश्य विद्यार्थी संमेलन मधील भाषण काय होते, याचा थोडा भाग पाहू या हे संमेलन १०, ११, व १२ डिसेंबर १९३८ ला मुंबई इथे पार पडले. या संमेलनाचे अध्यक्ष बाबासाहेब होते आणि त्यांचे भाषण पहा .    बाबासाहेब यांचे भाषण सुरु होते ” आज मुंबई मध्ये अस्पृश्य विद्यार्थ्यांचे संमेलन घडवून आणले आहे आणि ते […]

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार लेखकांचे जग

. …. आणि शिवराम पोतराज झाला जय भिम वाला.

पुन्हा बाबासाहेब होने शक्य नाही ● अशी एक चिरंतन आठवण : झाला पोतराज जयभीमवाला दुपारची वेळ होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर राजगृहामध्ये आराम खुर्चीत बसून वाचन करीत होते. रखरखत्या उन्हामुळे शांत वातावरण होते. बाबासाहेब आपल्या वाचनात मग्न होते. या स्मशान शांततेचा भंग करणारा डूमडूम, चकलम – नकलम, गुबुगुबू आणि चाबकाच्या फटक्याचा आवाज घरातील इतरांच्या कानावर पडत होता. […]

लेखकांचे जग

चळवळी बर्बाद का होतात?

चळवळी बर्बाद का होतात?  चळवळी बर्बाद का होतात? चळवळी बर्बाद का होतात? चळवळ उभे करणारे कधीच या प्रश्नाचा गांभिर्याने विचार करत नसतात. आंबेडकर चळवळ – रिपब्लिकन चळवळ नव्या दमाने उभी व्हावी असे अनेकांना वाटते. मागच्या पन्नास वर्षात अनेक व्यक्ती आले ज्यांनी आंबेडकरी – रिपब्लिकन चळवळी उभारण्यासाठी प्रयत्न केले. पण शोकांतीकाच म्हणावी लागेल की त्यांच्या चळवळी […]

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार

माझ्या समाजातील लोकांचा उद्धार करण्यात अपयशी ठरलो तर बंदुकीची गोळी घालून स्वतःचा जीव संपवणार- डॉ बाबासाहेब आंबेडकर

माझ्या समाजातील लोकांचा उद्धार करण्यात अपयशी ठरलो तर बंदुकीची गोळी घालून स्वतःचा जीव संपवणार- डॉ बाबासाहेब आंबेडकर (11 नोव्हेंबर 1917) बाबासाहेब बड़ोदा संस्थानाचे स्कॉलर म्हणुन जेव्हा शिक्षण घ्यायला परदेशात जातात, तेव्हा 1915 ला M A ची पदवी व 1916 ला नॅशनल डीव्हिजन ऑफ़ इंडिया – अ हिस्टोरिक अण्ड अनिलिटीकल स्टडी नावाचा प्रबंद लिहून पी एच […]

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार

डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण नंतर कोणी दिली मुंबईत लाखो लेाकांना बुध्द धम्माची दिक्षा ?

16 डिसेबर 1956 रेाजी मुंबई येथे दिक्षासमारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते पण त्याआधीच 6 डिसेबर 1956 रोजी बाबासाहेबांचा मृत्यु झाला त्यांच्या अंत्यविधी कार्यक्रमात भिक्कु आनंद यांनी दादासाहेबांना दोन शब्द बोलण्याची आज्ञा केली त्या वेळी दादासाहेब म्हणाले की,” *येत्या 16 तारखेस मुंबईस लाखो लेाकांना बुध्द धम्माची दिक्षा डॉ बाबासाहेब देणार होते तेव्हा तो विधी आता […]

लेखकांचे जग

भगवान बुध्द – नव्या प्रकाशाच्या शोधात.

६४ वर्षांपूर्वी अशोक विजयादशमीदिनी डॉ. आंबेडकर यांनी नागपूर येथे केलेले धम्मचक्र प्रवर्तन ऐतिहासिक होते. ‘‘मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही,’’ अशी प्रतिज्ञा डॉ. आंबेडकरांनी १९३५ रोजी येवला येथे भरलेल्या परिषदेत केली अन् तब्बल २१ वर्षांनंतर आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन त्या प्रतिज्ञेची पूर्तता केली. अनेक र्वष धर्मग्रंथांचा तौलनिक […]

लेखकांचे जग

जेव्हा दिलीप कुमार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना भेटतो

जेव्हा दिलीप कुमार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना भेटतो औरंगाबादचं मिलिंद कॉलेज… मराठवाड्यातील आंबेडकरी चळवळीचं माहेरघर. मराठवाडा हा शैक्षणिक दृष्ट्या अतिशय मागास. तिथं शिक्षणाचं बीज रोवलं तर लाखो अस्पृश्य बांधवांचा सहज उत्कर्ष होईल म्हणून पीईएस चं सर्वात मोठं जाळं औरंगाबादेतच बाबासाहेबांनी उभारलं. बाबासाहेब जेव्हा केव्हा औरंगाबाद मध्ये दाखल होत तेव्हा त्यांचा मुक्काम रेल्वे हॉटेल ला ठरलेला […]

लेखकांचे जग

डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि राजगृह

डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि राजगृह  बाबासाहेबांचे सुरवातीचे दिवस अत्यंत कठीण परीस्थितीत गेले. बॅरिस्टर झाल्यानंतर त्यांनी वकिली सुरु केली. आणि अल्पावधीतच त्यांची एक हुशार वकील म्हणून ख्याती चोहीकडे पसरली. आणि1930 सालानंतर त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होत गेली. तेव्हा बाबासाहेबांचं कार्यालय परळच्या दामोदर ह़ॉल जवळ होतं. आता घरी येणाऱ्या जाणाऱ्यांचा राबता वाढला होता. पोयबावाडीतील घर अपूरं पडू लागलं […]