लेखकांचे जग

बाबासाहेब यांचे मुंबई अस्पृश्य विद्यार्थी संमेलन मधील भाषण काय होते ? ज्याच्या मुळे विद्यार्थी जागृत झाले

बाबासाहेब यांचे मुंबई अस्पृश्य विद्यार्थी संमेलन मधील भाषण काय होते, याचा थोडा भाग पाहू या हे संमेलन १०, ११, व १२ डिसेंबर १९३८ ला मुंबई इथे पार पडले. या संमेलनाचे अध्यक्ष बाबासाहेब होते आणि त्यांचे भाषण पहा .    बाबासाहेब यांचे भाषण सुरु होते ” आज मुंबई मध्ये अस्पृश्य विद्यार्थ्यांचे संमेलन घडवून आणले आहे आणि ते […]

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार लेखकांचे जग

. …. आणि शिवराम पोतराज झाला जय भिम वाला.

पुन्हा बाबासाहेब होने शक्य नाही ● अशी एक चिरंतन आठवण : झाला पोतराज जयभीमवाला दुपारची वेळ होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर राजगृहामध्ये आराम खुर्चीत बसून वाचन करीत होते. रखरखत्या उन्हामुळे शांत वातावरण होते. बाबासाहेब आपल्या वाचनात मग्न होते. या स्मशान शांततेचा भंग करणारा डूमडूम, चकलम – नकलम, गुबुगुबू आणि चाबकाच्या फटक्याचा आवाज घरातील इतरांच्या कानावर पडत होता. […]