जयंत पाटलांच्या मतदारसंघात डॉ. बाबासाहेब आंबेडकर नामफलकाची एलर्जी! सांगली : वाळवा तालुक्यातील बावची या गावात जातीय तणाव निर्माण झाला आहे. समाजकंठकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर बावची मार्ग लिहिलेल्या बोर्डावर पेंट फेकून समाजकंटकाने विटंबना केलेली आहे. मे 2020 मध्ये हा फलक लावला होता. ग्रामपंचायतला या बोर्डाची एलर्जी होती, कारण ग्रामपंचायत राष्ट्रवादि काँग्रेस जयंत पाटलांच्या नेतृत्वातील आहे. ग्रामपंचायतने […]
