बाबरी मशिद याच दरम्यान ६ डिसेंबर १९९२ साली दुसरे एक संकट चळवळीसमोर उभ राहिले. ते म्हणजे बाबरी मशिदीच्या निमित्ताने बाबरी मशिदआंदोलन म्हणजे उच्चवर्णियांच्या हिंदु संघटनेचा राजकीय उठाव या सवर्ण हिंदू संघटनांनी जसा बाबरी मशिद प्रश्न उचलला तसाच त्यांनी राखीव जागेचा प्रश्न उपस्थित केला. राखीव जागेच्या प्रश्नाला सरळ सरळ विरोध केला तर हिंदू दलित आणि हिंदू ओबीसी आपल्याबरोबर बाबरी मशिदच्या […]
Month: May 2021
श्रामणेर दिक्षा बंधनकारक करा…!
माणुस जेव्हा जन्माला येतो, तेव्हा माणुस फक्त माणुसच असतो. नंतर तो त्याच्या संबंधीत धर्माचा होतो आणि त्यासाठीच प्रत्येक धर्माने आपली स्वत:ची अशी धार्मिक विधी निर्माण केली आहे. क्रिश्चन धर्मिय त्याला बाप्टिसम म्हणतात, मुस्लिम धर्मात त्याला खतना म्हणतात. एवढेच नव्हे, तर ब्राम्हण समाजात सुद्धा कोणी ब्राह्मण कुटुंबांत जन्माला आला म्हणुन ब्राह्मण होत नाही, तर जेव्हा ब्राह्मण […]
आंबेडकरी चळवळ संपली आहे – प्रकाश आंबेडकर (भाग-२)
आंबेडकरी चळवळ संपली आहे – प्रकाश आंबेडकर (भाग-२) सतरा लाख मतदार लोकशाहीमध्ये कुठल्याही राजकीय चळवळीची ताकद तिला मिळणाऱ्या मतदानातून दिसते. निवडणूक हे साधन आहे. निवडणुकीमध्ये हे सामर्थ्य दाखविणे आवश्यक असते. आंबेडकरी चळवळ जी निवडणुकीपासून कोसभर दूर गेली होती. एवढेच नव्हे, तर समझोत्याच्या राजकारणापायी स्वत:चे राजकीय […]
आंबेडकरी चळवळ संपली आहे – प्रकाश आंबेडकर
आंबेडकरी चळवळ संपली आहे…… डॉ. वाबासाहेब आंबेडकरांनी आपली चळवळ कशी उभी केली; याचा शोध घेण्याचा मी एक प्रयत्न केला तो माझ्या अभ्यासाचा आणि चिंतनाचा भाग आहे त्यानिमित्ताने, मी १९८० साली पुणे, सातारा, कोल्हापूर, कोकण या जिल्ह्यांचा दौरा केला. जुन्या माणसांशी बोललो. त्यांनी बाबासाहेबांच्या वेळच्या परिस्थितीचे वर्णन केळे, आठवणी सांगितल्या. बाबासाहेबांची ज्यावेळी चावडीत बैठक चालू असायची […]
