Related Articles
महार बटालियन मुळेच वाचले काश्मीर
महार बटालियन मुळेच वाचले काश्मीर कश्मीर सीमेवर दुसऱ्या महार बटालियनने शौर्य व धैर्या चा जो अपूर्व लढा दिला तो पाहून सारे सैनिक अधिकारी दंग झाले , ही गोष्ट सन १९४९ ची आहे १९४९ ला बाबासाहेब महार बटालियन ला दर्शन घेण्यास कश्मीर ला गेले होते , बाबासाहेब मिलटरी प्रांगणात गेलेत सगळ्या सैनिकांच्या चेहऱ्या वर आनंदाची छटा नाचत […]
डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण नंतर कोणी दिली मुंबईत लाखो लेाकांना बुध्द धम्माची दिक्षा ?
16 डिसेबर 1956 रेाजी मुंबई येथे दिक्षासमारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते पण त्याआधीच 6 डिसेबर 1956 रोजी बाबासाहेबांचा मृत्यु झाला त्यांच्या अंत्यविधी कार्यक्रमात भिक्कु आनंद यांनी दादासाहेबांना दोन शब्द बोलण्याची आज्ञा केली त्या वेळी दादासाहेब म्हणाले की,” *येत्या 16 तारखेस मुंबईस लाखो लेाकांना बुध्द धम्माची दिक्षा डॉ बाबासाहेब देणार होते तेव्हा तो विधी आता […]
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चा सुवर्ण इतिहास
*🌻रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चा सुवर्ण इतिहास🌻* १९५७ ते १९६७ पर्यन्त *रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया* *कर्मवीर दादासाहेब तथा भाऊराव गायकवाड* यांच्या *नेतृत्वात* देशात दुसऱ्या क्रमांकावर राहिलेला विरोधी पक्ष होता. *संस्थापक:- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतून खुल्या पत्रावर आधारित* स्थापना:- ३० सप्टेम्बर १९५६(दिल्ली) ज़ाहिर घोषणा:- ३ ऑक्टोबर १९५७ रोजी नागपुर मुक्कामी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी स्थापण्याची घोषणा […]
