लेखकांचे जग

हे आता थांबायलाच पाहिजे -एस.टि.धम्मदिक्षीत

हे आता थांबायलाच पाहिजे….!! स्वातंत्र्याची सत्तर वर्षे उलटून गेली तरीही आजही त्या जुन्या रुढी परंपरचं ओझं अंगाखांद्यावर घेऊन टाचा खरडत दंडोरा पेटवत आजही माणसांणं असं गल्लोगल्लीतुन हालगी वाजवत का फिरावं…………?? पुरोगामी महाराष्ट्रात अनेक चळवळी कार्यरत आहेत.चांगलं कार्य करतात त्याबद्दल दुमत नाही.पण आपण खरंच स्वतंत्र भारतात जगतो आहोत का हा प्रश्न मला पडतो आहे.याच कारण ही […]

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार

एक वेदनामय दुपार…..आणि सोनबा येलवे..

एक वेदनामय दुपार…..आणि सोनबा येलवे…..!     1939-1946 च्या काळात पनवेलच्या नाक्यावर घडून गेलेली ही वेदनामय, दारुण घटना…. हा काळ पाहिला तर स्वातंत्र्याच्या संघर्षाचा काळ. त्याचबरोबर महामानवाच्या मानवमुक्तीच्या संघर्षाचा काळसुद्धा होता. खरे पाहता अ‍ॅड. गडकरी आणि डॉ. आंबेडकर मुंबईहून पुण्याला निघतात. चवदार भजी पनवेलच्या नाक्यावर मिळतात. त्या भज्यांची खासियत गडकरी बाबासाहेबांना मोटारीत सांगतात. भजी खाणे हा  बाबासाहेबांचा […]

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार

ती ऐतिहासिक बैलगाडी… डॉ. बाबासाहेबांच्या मिरवणुकीची साक्ष…!!!

ती ऐतिहासिक बैलगाडी… डॉ. बाबासाहेबांच्या मिरवणुकीची साक्ष…!!! विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सोलापूर जिल्ह्यातील तडवळे (ढोकी) येथील महार-मांग वतनदार परिषदेसाठी आले असता त्यांची ज्या बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली ती ऐतिहासिक गाडी आजही जतन करून ठेवली आहे. ही गाडी सध्या महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ, पुणे अध्यक्ष नानासाहेब पाटील यांच्या ताब्यात असल्याची माहिती त्यांनी स्वत: […]

तथागत गौतम बुद्ध यांचे विचार

भगवान बुध्द – नव्या प्रकाशाच्या शोधात.

भगवान बुध्द – नव्या प्रकाशाच्या शोधात….!!! सिध्दार्थ गौतम वयाच्या विसाव्या वर्षी शाक्य संघाचा सभासद झाल्यानंतर आठ वर्षाने एक अशी घटना घडली की, त्यामुळे सिध्दार्थ गौतमाच्या जीवनाला कलाटनी मिळाली. शाक्यांच्या राज्याला लागून कोलियांचे राज्य होते. रोहिणी नदीमुळे ही दोन्ही राज्ये विभागली गेली होती. रोहिणी नदीचे पाणी शाक्य व कोलिय हे दोघेही आपआपल्या शेतीकरिता वापरीत होते. रोहिणी नदीचे […]

तथागत गौतम बुद्ध यांचे विचार

बोधिसत्व म्हणजे काय? ते कसे प्राप्त होते ?

आपण म्हणतो ” बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा…..विजय असो”. कारण आपण सर्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना  बोधिसत्व बाबासाहेब असे संबोधतो. पण आपण कधी विचार केला का ? बोधिसत्व म्हणजे काय? ते कसे प्राप्त होते?.  “१०  पारिमितांचे  पालन  करणे म्हणजेच बोधिसत्वाकडे स्थित्यांतर सुरु होणे.” बोधिसत्व प्राप्त होण्यासाठी त्या व्यक्तीने दहा पारिमितांचे पालन करणे अत्यावश्यक आहे.  १०  पारिमितां म्हणजे  काय ? १) शील :- शील म्हणजे नितिमत्ता, पापभिरुता, वाईट गोष्टी न करणे, अपराध करण्याची लाज वाटणे. २) दान :- म्हणजे निस्वार्थ, परोपकार अर्थात तन, मन धनानी दुस-याची भलाई करणे. […]

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे दीक्षाभुमिवरील भाषण तुम्ही वाचलय का?

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे दीक्षाभुमिवरील भाषण तुम्ही वाचलय का? दिनांक १४.१०.१९५६ रोजी नागपूर येथे हिंदू धर्माचा त्याग करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौध्द धम्माची दीक्षा घेतली व नंतर उपस्थित लाखो अनुयानांना त्यांनी दिक्षा दिली. दुसर्या दिवशी दिनांक १५.१०.१९५६ रोजी सकाळी १० ते १२ पर्यंत त्यांनी धम्माचे विवेचन व समाजबांधवांना मार्गदर्शन करणारे ऎतिहासिक, स्फुर्तिदायक व ओजस्वी भाषण दिले. या घटनेला […]

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार भारताचे संविधान

घटना एकट्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहली

  घटना एकट्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहली नाही, असा प्रचार करणाऱ्यांच्या थोबाडीत “चपराख !”१)  डॉ. बाबासाहेब आंबेडकर.२) एन.गोपालस्वामी अय्यंगार.३) डी.पी.खेतान.४) कृष्णास्वामी अय्यर.५) बी. एल. मित्तल.६) के. एम.मुन्शी.७) सय्यद अहमद अब्दुल्ला. हेच सात विद्वान घटना मसुदा समितीचे सदस्य होते. घटना मसुदा समिती व घटना समिती या वेगवेगळ्या होत्या. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे घटना मसुदा समितीचे अध्यक्ष होते, तर […]

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार

असा एक खटला जो डॉ. बाबासाहेब आंबेडकर हरूनही जिंकले

  असा एक खटला जो डॉ. बाबासाहेब आंबेडकर हरूनही जिंकलेअभिव्यक्ती स्वातंत्र्य’ हा हल्ली चर्चेचा आणि वादाचा विषय झाला आहे. अशीच काहीशी परिस्थिती १९३४ साली होती. त्यावेळी डॉ. आंबेडकरांनी र.धों. कर्वेंची कोर्टात बाजू मांडताना जे विचार व्यक्त केले होते, ते आजही तंतोतंत लागू पडतात. ‘समाजस्वास्थ’ या कर्व्यांच्या मासिकाविरुद्धचा हा ऐतिहासिक खटला होता. विसाव्या शतकाच्या प्रारंभापासून रघुनाथ […]

Technology

Which is the best camera for Photographer?

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Atqui eorum nihil est eius generis, ut sit in fine atque extrerno bonorum. Non autem hoc: igitur ne illud quidem. Atque haec coniunctio confusioque virtutum tamen a philosophis ratione quadam distinguitur. Utilitatis causa amicitia est quaesita. Sed emolumenta communia esse dicuntur, recte autem facta et peccata non […]

Technology

iPhone pay 3 billion dollar tax

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Atqui eorum nihil est eius generis, ut sit in fine atque extrerno bonorum. Non autem hoc: igitur ne illud quidem. Atque haec coniunctio confusioque virtutum tamen a philosophis ratione quadam distinguitur. Utilitatis causa amicitia est quaesita. Sed emolumenta communia esse dicuntur, recte autem facta et peccata non […]