डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार

महार बटालियन मुळेच वाचले काश्मीर

महार बटालियन मुळेच वाचले काश्मीर कश्मीर सीमेवर दुसऱ्या महार बटालियनने शौर्य व धैर्या चा जो अपूर्व लढा दिला तो पाहून सारे सैनिक अधिकारी दंग झाले , ही गोष्ट सन १९४९ ची आहे १९४९ ला बाबासाहेब महार बटालियन ला दर्शन घेण्यास कश्मीर ला गेले होते , बाबासाहेब मिलटरी प्रांगणात गेलेत सगळ्या सैनिकांच्या चेहऱ्या वर आनंदाची छटा नाचत […]

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार

रिजर्व बँक ऑफ इंडिया आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान

“वाचाल तर विचार कराल विचार कराल तर वाचाल” रिजर्व बँक ऑफ इंडिया आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान … डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे रिजर्व बँकेच्या स्थापनेत संकल्पनेत महत्वपूर्ण योगदान आहे हे एव्हाना फेसबुक वरील काही पोस्टींग वरून सर्वाना माहित झाले आहेच, परंतु नक्की काय योगदान हे सखोल माहित असणे आवश्यक आहे. रिजर्व बँक हि एक केंद्रीय बँकिंग […]

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाला वाघिणीचेच दुध का म्हटले?

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाला वाघिणीचेच दुध का म्हटले? डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थ्यांसाठी बोलून गेले की, शिक्षण हे वाघीनीचे दुध आहे, ते प्राशन केल्यानंतर मनुष्य गुरगुरल्याशिवाय राहत नाही. म्हणून ते प्राशन करीत असताना विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपण करु नये, ते मनसोक्त आणि पोटभर प्राशन करावे. म्हणजेच अन्याय अत्याचाराविरुध्द तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाला […]

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कड़े होती तब्बल २० कोटी रुपयांची पुस्तके

जगात आपलं नाव गिनिज बुकात नोंद व्हावे म्हणून कुणी-कुणी काय-काय उपद्व्याप केले आहेत होते हे आपण पाहतो ऐकतो…. पण जगाच्या पाठीवर ग्रथांसाठी (पुस्तकांसाठी) खास घर बाधंणारी एकच महान अशी व्यक्ती होवून गेली ती व्यक्ती म्हणजे विद्येचे व्यासंगी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर. डॉ. बाबासाहेबांच्या हिंदु क़ॉलनीतील राजगृह ह्या वास्तुतील ग्रंथसंग्रह पुढीलप्रमाणे… कायदा या विषयावरील – ५००० […]

लेखकांचे जग

लाॅकडाऊन अन् सर्वसामान्य नागरिक – एस.टी.धम्मदिक्षीत

चीनच्या व्युहान शहरातुन फोफावलेल्या जीवघेण्या कोवीड १९ कोरोना या जीवघेण्या विषाणूनं जगभरात थैमान घातले आहे.बघता बघता जानेवारी ते मार्च दरम्यान हा विषाणू प्रचंड वेगाने धाव घेत अखेर आपल्या भारतातही येऊन पोहचला आहे.सुरवातीला केरळमध्ये हा कोरोना लागण झालेल्या रुग्ण आढळून आला होता.त्यानंतर तो सर्व देशभरात एकावरुन एक असे शेकडोंच्या घरात नसानसात तो भिनला जातोय. दरम्यानच्या काळात […]

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन

प्राचीन संस्कृतीत स्त्रीला आदिशक्ती, आदितत्व मानले जात होते. मानवी जीवनाचे सातत्य राखणारी स्त्री हि पृथ्वीप्रमाणे सहनशील आणि नदीप्रमाणे सौम्य वाटत होती. समाजाने तिला सर्वसाधरक समजून तिचा गौरव केला. पण हळूहळू काळ पालटला. पुरुष सत्ताधारक बनल्यामुळे हिंसक आणि आक्रमक बनला. स्वतः स्वामी होऊन त्याने तिला गुलाम केले. तिला भोग्य केले. चातुर्वर्ण्यासारख्या अनर्थकारी समाजरचना पद्धतीमुळे स्त्रीचे स्थान […]

लेखकांचे जग

जगामध्ये बाबासाहेबांसारखा जिद्दी माणुस शोधून ही सापडणार नाही

1) शाळेत शिकु देत नव्हते. 🏻 बॅरीस्टर झाले.2) अंगाला शिवू देत नव्हते. 🏻 ब्रांम्हण बायको केली.3) मंदिराच्या आवारात शिरू देत नव्हते. 🏻 त्यांनी सरळ मंदिरात प्रवेश केला. 4) पाणी देत नव्हते. 🏻 आख्खे चवदार तळे खुले केले. 5) हिंदू कायद्यात दलित समाजाला कुठेच स्थान नव्हते. 🏻 भारताचा संपूर्ण कायदाच बाबासाहेबानी लिहीला. 6) त्यांना राहण्यासाठी जागा […]

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार

जेव्हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर याना पाहून घाबरतो नागपुर चा न्यायाधीश

जेव्हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर याना पाहून घाबरतो नागपुर चा न्यायाधीश माहे-एप्रिल १९३७ च्या उत्तरार्धात नागपुर हायकोर्टात संतनामि आगमनदास यांचे विरुद्ध खून खटला चालू होता. मध्य प्रांतातील छत्तीसगढ़ भागातील सतनामी पंथाचे गुरु बाबा मुक्तबनदास हे त्या काळचे त्या प्रसिद्ध संत म्हणून कीर्ति पावलेले होते. त्यांचे घराने पूर्वीपासूनच सामाजिक कार्यामधे एक पाउल पुढे होते. आगमनदास हे त्यांचे भाऊ […]

लेखकांचे जग

आंबेडकरी चळवळीतील ओबीसी समाजाचे योगदान

आंबेडकरी चळवळ म्हणजे “महारांची चळवळ” अशी संकुचित व्याख्या इथल्या जातीवादी व्यवस्थेने केली आहे. आणि या मांडणीला सैद्धांतिक पातळीवर देशी-विदेशी अभ्यासकांनी (जयश्री गोखले: १९९३, ख्रिस्तोफर जाफरेलॉट: २००६, एलिनार झेलिअट: २०१३) आंबेडकरी चळवळी संदर्भातील आपल्या संशोधन कार्यातून प्रस्थापित केले, याला अपवाद तो केवळ गेल ऑम्वेटच्या (२००४) यांच्या लिखाणाचा. परंतु चळवळीच्या इतिहासाकडे पक्षपाती वृत्तीला बाजूला ठेवून पहिले असता […]

लेखकांचे जग

लॉर्ड बुद्धा चॅनेलनं बौद्ध समाजातील लोकांची दिशाभूल केली जात आहे का?

लॉर्ड बुद्धा चॅनेलनं बौद्ध समाजातील लोकांची दिशाभूल केली जात आहे का?? १४ आक्टोबर १९५६ साली विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायी सोबत आपल्याला बौद्ध धम्माची दिक्षा दिली.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं एक स्वप्न होतं की, संपूर्ण भारत हा बौद्धमय करायचा होता पण हे स्वप्न अधुरं राहिलं. नंतरच्या काळात अनेक गायक शाहिर कवी लेखक साहित्यिक अनेक अनुयायींनी […]