आंबेडकर चळवळ इतिहास डॉ.बाबासाहेब आंबेडकर रिपब्लिकन पक्ष

रिपब्लिकन पक्षाचा खरा इतिहास भाग – ३

रिपब्लिकन पक्षाची अधिकृत स्थापना दि. ३ ऑक्टोबर १९५७ रोजी झाली असली, तरी त्याला साधारणतः १९२४ सालच्या बहिष्कृत हितकारणी सभेच्या स्थापनेपासूनची परंपरा आहे. या परंपरेच्या पार्श्वभूमीनेच त्याला काही व्यापक आणि महत्वाचे संदर्भ दिलेले आहेत. या पूर्वी सांगितल्या प्रमाणे, बाबासाहेबांना भारतीय समाजाला आधुनिक जगाशी, त्याच्या आधुनिक समाज आणि राजकीय व्यवस्थेशी, त्याच्या आधुनिक जीवनमूल्यांशी संवादी बनवायचे होते. त्यासाठी पोषक असे वैचारिक […]

History आंबेडकर चळवळ इतिहास लेखकांचे जग

एक विद्रोही कवी…नामदेव ढसाळ….!!!

  आज काल मन फार हेलावून जाते जेव्हा कोणी म्हणते की नामदेवाने पॅंथर काढून चळवळीची वाताहत करुन टाकली. नामदेवाच्या विद्रोहाला शिव्या देणार्‍यांच्या भ्याड विरोधाला मी तीळमात्र भीक घालत नाही. कारण ढसाळांच्या विद्रोहात सर्व काही “क्षम्य” असते आणि आहे शिवाय कायम राहील. सभ्य म्हणून गणले गेलेले प्रतिशब्द वापरले तर विद्रोहच संपून जाईल. विवेकवादी चळवळींमध्ये देखील विद्रोहाचे […]

History आंबेडकर चळवळ इतिहास डॉ.बाबासाहेब आंबेडकर

रिपब्लिकन पक्षाचा खरा इतिहास भाग – २

  रिपब्लिकन पक्षाच्या आजच्या स्वरूपाची आणि त्याच्या भवितव्याची चर्चा करण्यापूर्वी त्याच्या स्थापनेमागील प्रयोजन आणि त्याच्या संस्थापकांचा व्यक्तिमत्वाची माहिती घेणे आवश्यक आहे. त्याशिवाय हि चर्चा कल्याणकारी आणि अर्थपूर्ण होऊ शकणार नाही. तसे करणे म्हणजेच रिपब्लिकन पक्षाचा देदीप्यमान वारसा समजून घेणे होय, ज्यांना तो वारसा नीट माहित नसतो त्यांना रिपब्लिकन पक्षाच्या खऱ्या स्वरूपाचे आकलन होऊ शकणार नाही. या […]

History आंबेडकर चळवळ इतिहास डॉ.बाबासाहेब आंबेडकर लेखकांचे जग

आंबेडकरी चळवळ संपली आहे – प्रकाश आंबेडकर (भाग-३)

बाबरी मशिद याच दरम्यान ६ डिसेंबर १९९२ साली दुसरे एक संकट चळवळीसमोर उभ राहिले. ते म्हणजे बाबरी मशिदीच्या निमित्ताने बाबरी मशिदआंदोलन म्हणजे उच्चवर्णियांच्या हिंदु संघटनेचा राजकीय उठाव या सवर्ण हिंदू संघटनांनी जसा बाबरी मशिद प्रश्‍न उचलला तसाच त्यांनी राखीव जागेचा प्रश्‍न उपस्थित केला. राखीव जागेच्या प्रश्‍नाला सरळ सरळ विरोध केला तर हिंदू दलित आणि हिंदू ओबीसी आपल्याबरोबर बाबरी मशिदच्या […]

History आंबेडकर चळवळ इतिहास

आंबेडकरी चळवळ संपली आहे – प्रकाश आंबेडकर (भाग-२)

आंबेडकरी चळवळ संपली आहे – प्रकाश आंबेडकर (भाग-२)                                                     सतरा लाख मतदार लोकशाहीमध्ये कुठल्याही राजकीय चळवळीची ताकद तिला मिळणाऱ्या मतदानातून दिसते. निवडणूक हे साधन आहे. निवडणुकीमध्ये हे सामर्थ्य दाखविणे आवश्यक असते. आंबेडकरी चळवळ जी निवडणुकीपासून कोसभर दूर गेली होती. एवढेच नव्हे, तर समझोत्याच्या राजकारणापायी स्वत:चे राजकीय […]

आंबेडकर चळवळ इतिहास डॉ.बाबासाहेब आंबेडकर भारताचे संविधान लेखकांचे जग

मत विकणे हा गुन्हा तर आहेच शिवाय तो आत्मघातही आहे.-डॉ बाबासाहेब आंबेडकर

मत विकणे हा गुन्हा तर आहेच शिवाय तो आत्मघातही आहे.-डॉ बाबासाहेब आंबेडकर ठाणे जिल्हा अस्पृश्य परिषदेचे पहिले अधिवेशन अखिल अस्पृश्य समाजाचे पुढारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्ह्यातील पालघर नजीकच्या वेढी या गावी ता. २९ मार्च १९३६ रोजी होणार असल्यामुळे या परिषदेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे श्री. कमलाकांत चित्रे, संभाजीराव गायकवाड, श्री. वाघ, श्री. […]

History इतिहास डॉ.बाबासाहेब आंबेडकर

जेव्हा सरकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तकावर बंदी आणते….

तो काळ १९६८ चा होता. त्या वेळेस संपूर्ण उत्तर भारतामध्ये हिंदूंच्या आराध्य रामाविरूद्ध कोणतेही पुस्तक प्रकाशित केले जाऊ शकते याची कल्पनाही कोणी करू शकले नाही. आणि जर प्रकाशित केले तर त्याचे भाग्य काय असेल. पण हे घडले आणि तेही त्याच उत्तर प्रदेशात जिथे रामायणात अयोध्या उद्धृत केले गेले आहे ते रामाचे राज्य होते. परंतु त्या काळात ललई सिंह […]

History आंबेडकर चळवळ इतिहास भारताचे संविधान

रिपब्लिकन पक्षाचा खरा इतिहास भाग – १

अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष हे बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय जनतेला दिलेलं शेवटचं राजकीय हत्यार आहे. या हत्याराचा प्रभावीपणे उपयोग करून भारतीय समाजाच्या सामाजिक-आर्थिक जीवनात लोकशाहीच्या आणि अहिंसक मार्गाने क्रांतिकारी परिवर्तन केले जाईल असा विश्वास वाटत होता. या राजकीय पक्षाचा बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाशी या प्रकारे अतूट संबंध असल्याने भारतातील प्रत्येक प्रांतात या पक्षाबद्दल ममत्व […]

History आंबेडकर चळवळ इतिहास डॉ.बाबासाहेब आंबेडकर

जेव्हा बाबासाहेब इंग्रज सरकार विरुद्ध खटला लढतात

आंबेडकर लंडनहून वरून परतल्यावर बॅलॉर्ड पिअरवर त्यांचे प्रचंड स्वागत करण्यात आले पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले कि, “गोलमेज परिषद हि उत्तम राजनीतीचा विजय आहे. मात्र मतदानाचा मर्यादित अधिकार मला पसंत नाही. प्रत्येक प्रौढ स्त्री-पुरुषाला मतदानाचा अधिकार असायला पाहिजे अल्पसंख्यांकांचा प्रश्न सुटल्याशिवाय राजकीय सत्तेचे हस्तांतरण येणार नाही. पुढील घटनेत असपृशयांचे अधिकार सुरक्षित राहतील. “ भारतामध्ये राजकीय घडामोडी […]

इतिहास

..अन् मातेने मुलीला मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोर फेकले, वाचा नामांतर आंदोलनातील लक्षवेधक घटना

…अन् मातेने मुलीला मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोर फेकले मराठवाडा विद्यापीठास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची चळवळ येथे सुरू झाली. याचदरम्यान, फेबु्रवारी १९७८ मध्ये मुख्यमंत्री वसंतदादा पाटील मंत्रिमंडळाने राज्यातील कोणत्याही संस्थेचे नाव न बदलण्याचा ठराव घेतला. त्यानंतर १९७८ मध्ये औरंगाबादमध्ये आलेल्या वसंतदादा पाटील यांना भारतीय दलित पँथरने निवेदन देणार होते. पण, हजारो आंदोलकांना टाळून वसंतदादांचा ताफा पुढे निघाला. […]