डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार

बाबासाहेब, मंचावर येण्याइतका मी मोठा नाही – संत गाडगेबाबा

घटना पहिली..मुंबईच्या एका पटांगणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण चालू होते. (बहुधा नरे पार्कातली सभा असावी.) लोक शांतपणे भाषण ऐकत होते. एवढ्यात खडखड करणाऱ्या गाडीचा आवाज आला. आवाज ऐकून बाबासाहेबानी भाषण थांबवले. लोकाना कळेना भाषण का थांबवले ते. बाबासाहेबांनी अचूक हेरलं होतं ते की कोण आलंय… ते होते, गाडगेबाबा… गाडगेबाबांच्या हातात हार होता. ते मंचाजवळ आले […]

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार लेखकांचे जग

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चा सुवर्ण इतिहास

*🌻रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चा सुवर्ण इतिहास🌻* १९५७ ते १९६७ पर्यन्त *रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया* *कर्मवीर दादासाहेब तथा भाऊराव गायकवाड* यांच्या *नेतृत्वात* देशात दुसऱ्या क्रमांकावर राहिलेला विरोधी पक्ष होता. *संस्थापक:- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतून खुल्या पत्रावर आधारित* स्थापना:- ३० सप्टेम्बर १९५६(दिल्ली) ज़ाहिर घोषणा:- ३ ऑक्टोबर १९५७ रोजी नागपुर मुक्कामी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी स्थापण्याची घोषणा […]

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार लेखकांचे जग

. …. आणि शिवराम पोतराज झाला जय भिम वाला.

पुन्हा बाबासाहेब होने शक्य नाही ● अशी एक चिरंतन आठवण : झाला पोतराज जयभीमवाला दुपारची वेळ होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर राजगृहामध्ये आराम खुर्चीत बसून वाचन करीत होते. रखरखत्या उन्हामुळे शांत वातावरण होते. बाबासाहेब आपल्या वाचनात मग्न होते. या स्मशान शांततेचा भंग करणारा डूमडूम, चकलम – नकलम, गुबुगुबू आणि चाबकाच्या फटक्याचा आवाज घरातील इतरांच्या कानावर पडत होता. […]

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार

माझ्या समाजातील लोकांचा उद्धार करण्यात अपयशी ठरलो तर बंदुकीची गोळी घालून स्वतःचा जीव संपवणार- डॉ बाबासाहेब आंबेडकर

माझ्या समाजातील लोकांचा उद्धार करण्यात अपयशी ठरलो तर बंदुकीची गोळी घालून स्वतःचा जीव संपवणार- डॉ बाबासाहेब आंबेडकर (11 नोव्हेंबर 1917) बाबासाहेब बड़ोदा संस्थानाचे स्कॉलर म्हणुन जेव्हा शिक्षण घ्यायला परदेशात जातात, तेव्हा 1915 ला M A ची पदवी व 1916 ला नॅशनल डीव्हिजन ऑफ़ इंडिया – अ हिस्टोरिक अण्ड अनिलिटीकल स्टडी नावाचा प्रबंद लिहून पी एच […]

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार

डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण नंतर कोणी दिली मुंबईत लाखो लेाकांना बुध्द धम्माची दिक्षा ?

16 डिसेबर 1956 रेाजी मुंबई येथे दिक्षासमारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते पण त्याआधीच 6 डिसेबर 1956 रोजी बाबासाहेबांचा मृत्यु झाला त्यांच्या अंत्यविधी कार्यक्रमात भिक्कु आनंद यांनी दादासाहेबांना दोन शब्द बोलण्याची आज्ञा केली त्या वेळी दादासाहेब म्हणाले की,” *येत्या 16 तारखेस मुंबईस लाखो लेाकांना बुध्द धम्माची दिक्षा डॉ बाबासाहेब देणार होते तेव्हा तो विधी आता […]

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार

महार बटालियन मुळेच वाचले काश्मीर

महार बटालियन मुळेच वाचले काश्मीर कश्मीर सीमेवर दुसऱ्या महार बटालियनने शौर्य व धैर्या चा जो अपूर्व लढा दिला तो पाहून सारे सैनिक अधिकारी दंग झाले , ही गोष्ट सन १९४९ ची आहे १९४९ ला बाबासाहेब महार बटालियन ला दर्शन घेण्यास कश्मीर ला गेले होते , बाबासाहेब मिलटरी प्रांगणात गेलेत सगळ्या सैनिकांच्या चेहऱ्या वर आनंदाची छटा नाचत […]

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार

रिजर्व बँक ऑफ इंडिया आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान

“वाचाल तर विचार कराल विचार कराल तर वाचाल” रिजर्व बँक ऑफ इंडिया आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान … डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे रिजर्व बँकेच्या स्थापनेत संकल्पनेत महत्वपूर्ण योगदान आहे हे एव्हाना फेसबुक वरील काही पोस्टींग वरून सर्वाना माहित झाले आहेच, परंतु नक्की काय योगदान हे सखोल माहित असणे आवश्यक आहे. रिजर्व बँक हि एक केंद्रीय बँकिंग […]

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाला वाघिणीचेच दुध का म्हटले?

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाला वाघिणीचेच दुध का म्हटले? डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थ्यांसाठी बोलून गेले की, शिक्षण हे वाघीनीचे दुध आहे, ते प्राशन केल्यानंतर मनुष्य गुरगुरल्याशिवाय राहत नाही. म्हणून ते प्राशन करीत असताना विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपण करु नये, ते मनसोक्त आणि पोटभर प्राशन करावे. म्हणजेच अन्याय अत्याचाराविरुध्द तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाला […]

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कड़े होती तब्बल २० कोटी रुपयांची पुस्तके

जगात आपलं नाव गिनिज बुकात नोंद व्हावे म्हणून कुणी-कुणी काय-काय उपद्व्याप केले आहेत होते हे आपण पाहतो ऐकतो…. पण जगाच्या पाठीवर ग्रथांसाठी (पुस्तकांसाठी) खास घर बाधंणारी एकच महान अशी व्यक्ती होवून गेली ती व्यक्ती म्हणजे विद्येचे व्यासंगी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर. डॉ. बाबासाहेबांच्या हिंदु क़ॉलनीतील राजगृह ह्या वास्तुतील ग्रंथसंग्रह पुढीलप्रमाणे… कायदा या विषयावरील – ५००० […]

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन

प्राचीन संस्कृतीत स्त्रीला आदिशक्ती, आदितत्व मानले जात होते. मानवी जीवनाचे सातत्य राखणारी स्त्री हि पृथ्वीप्रमाणे सहनशील आणि नदीप्रमाणे सौम्य वाटत होती. समाजाने तिला सर्वसाधरक समजून तिचा गौरव केला. पण हळूहळू काळ पालटला. पुरुष सत्ताधारक बनल्यामुळे हिंसक आणि आक्रमक बनला. स्वतः स्वामी होऊन त्याने तिला गुलाम केले. तिला भोग्य केले. चातुर्वर्ण्यासारख्या अनर्थकारी समाजरचना पद्धतीमुळे स्त्रीचे स्थान […]