डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार

जेव्हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर याना पाहून घाबरतो नागपुर चा न्यायाधीश

जेव्हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर याना पाहून घाबरतो नागपुर चा न्यायाधीश माहे-एप्रिल १९३७ च्या उत्तरार्धात नागपुर हायकोर्टात संतनामि आगमनदास यांचे विरुद्ध खून खटला चालू होता. मध्य प्रांतातील छत्तीसगढ़ भागातील सतनामी पंथाचे गुरु बाबा मुक्तबनदास हे त्या काळचे त्या प्रसिद्ध संत म्हणून कीर्ति पावलेले होते. त्यांचे घराने पूर्वीपासूनच सामाजिक कार्यामधे एक पाउल पुढे होते. आगमनदास हे त्यांचे भाऊ […]

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार

एक वेदनामय दुपार…..आणि सोनबा येलवे..

एक वेदनामय दुपार…..आणि सोनबा येलवे…..!     1939-1946 च्या काळात पनवेलच्या नाक्यावर घडून गेलेली ही वेदनामय, दारुण घटना…. हा काळ पाहिला तर स्वातंत्र्याच्या संघर्षाचा काळ. त्याचबरोबर महामानवाच्या मानवमुक्तीच्या संघर्षाचा काळसुद्धा होता. खरे पाहता अ‍ॅड. गडकरी आणि डॉ. आंबेडकर मुंबईहून पुण्याला निघतात. चवदार भजी पनवेलच्या नाक्यावर मिळतात. त्या भज्यांची खासियत गडकरी बाबासाहेबांना मोटारीत सांगतात. भजी खाणे हा  बाबासाहेबांचा […]

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार

ती ऐतिहासिक बैलगाडी… डॉ. बाबासाहेबांच्या मिरवणुकीची साक्ष…!!!

ती ऐतिहासिक बैलगाडी… डॉ. बाबासाहेबांच्या मिरवणुकीची साक्ष…!!! विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सोलापूर जिल्ह्यातील तडवळे (ढोकी) येथील महार-मांग वतनदार परिषदेसाठी आले असता त्यांची ज्या बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली ती ऐतिहासिक गाडी आजही जतन करून ठेवली आहे. ही गाडी सध्या महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ, पुणे अध्यक्ष नानासाहेब पाटील यांच्या ताब्यात असल्याची माहिती त्यांनी स्वत: […]

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे दीक्षाभुमिवरील भाषण तुम्ही वाचलय का?

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे दीक्षाभुमिवरील भाषण तुम्ही वाचलय का? दिनांक १४.१०.१९५६ रोजी नागपूर येथे हिंदू धर्माचा त्याग करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौध्द धम्माची दीक्षा घेतली व नंतर उपस्थित लाखो अनुयानांना त्यांनी दिक्षा दिली. दुसर्या दिवशी दिनांक १५.१०.१९५६ रोजी सकाळी १० ते १२ पर्यंत त्यांनी धम्माचे विवेचन व समाजबांधवांना मार्गदर्शन करणारे ऎतिहासिक, स्फुर्तिदायक व ओजस्वी भाषण दिले. या घटनेला […]

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार भारताचे संविधान

घटना एकट्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहली

  घटना एकट्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहली नाही, असा प्रचार करणाऱ्यांच्या थोबाडीत “चपराख !”१)  डॉ. बाबासाहेब आंबेडकर.२) एन.गोपालस्वामी अय्यंगार.३) डी.पी.खेतान.४) कृष्णास्वामी अय्यर.५) बी. एल. मित्तल.६) के. एम.मुन्शी.७) सय्यद अहमद अब्दुल्ला. हेच सात विद्वान घटना मसुदा समितीचे सदस्य होते. घटना मसुदा समिती व घटना समिती या वेगवेगळ्या होत्या. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे घटना मसुदा समितीचे अध्यक्ष होते, तर […]

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार

असा एक खटला जो डॉ. बाबासाहेब आंबेडकर हरूनही जिंकले

  असा एक खटला जो डॉ. बाबासाहेब आंबेडकर हरूनही जिंकलेअभिव्यक्ती स्वातंत्र्य’ हा हल्ली चर्चेचा आणि वादाचा विषय झाला आहे. अशीच काहीशी परिस्थिती १९३४ साली होती. त्यावेळी डॉ. आंबेडकरांनी र.धों. कर्वेंची कोर्टात बाजू मांडताना जे विचार व्यक्त केले होते, ते आजही तंतोतंत लागू पडतात. ‘समाजस्वास्थ’ या कर्व्यांच्या मासिकाविरुद्धचा हा ऐतिहासिक खटला होता. विसाव्या शतकाच्या प्रारंभापासून रघुनाथ […]