सध्या जगात आणि बऱ्याच देशांत कोरोना सारख्या महामारी चे महाभयंकर संकट आलेले आहे असे असतांना देखील रुग्णांच्या मदतीसाठी डॉक्टर,नर्स,वॉर्डबॉय,ऍम्ब्युलन्स तथा ऍम्ब्युलन्स ड्राइवर,पोलीस प्रशासन व अनेक सामाजिक संघटना मदत करण्यासाठी समोर आल्यात त्याच सोबत अनेक बौद्ध विहार मध्ये कोविड सेंटर देखील चालू करण्यात आलेले आहेत आणि तेथे ऑक्सीजन, मेडिसिन आणि रुग्णांच्या जेवणाची सोय केली जात आहे. वायरल पोस्ट मागील १-२ दिवसांपासून फेसबुक-व्हाट्सएप्प-ट्विटर अश्या अनेक सोशल मीडिया वर […]
भारताचे संविधान
मत विकणे हा गुन्हा तर आहेच शिवाय तो आत्मघातही आहे.-डॉ बाबासाहेब आंबेडकर
मत विकणे हा गुन्हा तर आहेच शिवाय तो आत्मघातही आहे.-डॉ बाबासाहेब आंबेडकर ठाणे जिल्हा अस्पृश्य परिषदेचे पहिले अधिवेशन अखिल अस्पृश्य समाजाचे पुढारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्ह्यातील पालघर नजीकच्या वेढी या गावी ता. २९ मार्च १९३६ रोजी होणार असल्यामुळे या परिषदेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे श्री. कमलाकांत चित्रे, संभाजीराव गायकवाड, श्री. वाघ, श्री. […]
रिपब्लिकन पक्षाचा खरा इतिहास भाग – १
अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष हे बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय जनतेला दिलेलं शेवटचं राजकीय हत्यार आहे. या हत्याराचा प्रभावीपणे उपयोग करून भारतीय समाजाच्या सामाजिक-आर्थिक जीवनात लोकशाहीच्या आणि अहिंसक मार्गाने क्रांतिकारी परिवर्तन केले जाईल असा विश्वास वाटत होता. या राजकीय पक्षाचा बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाशी या प्रकारे अतूट संबंध असल्याने भारतातील प्रत्येक प्रांतात या पक्षाबद्दल ममत्व […]
घटना एकट्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहली
घटना एकट्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहली नाही, असा प्रचार करणाऱ्यांच्या थोबाडीत “चपराख !”१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर.२) एन.गोपालस्वामी अय्यंगार.३) डी.पी.खेतान.४) कृष्णास्वामी अय्यर.५) बी. एल. मित्तल.६) के. एम.मुन्शी.७) सय्यद अहमद अब्दुल्ला. हेच सात विद्वान घटना मसुदा समितीचे सदस्य होते. घटना मसुदा समिती व घटना समिती या वेगवेगळ्या होत्या. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे घटना मसुदा समितीचे अध्यक्ष होते, तर […]
