कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज व चहा प्रकरण गंगाराम कांबळे नावाच्या एका अस्पृश्यांला तत्कालीन महार समाजाच्या नागरिकास महाराजांनी कोल्हापूरच्या राज रस्त्यावर हॉटेल सुरू करण्यासाठी जागा दिली,भांडवलही दिले व कांबळेचे “सत्यसुधारक” नावाचे हॉटेल सुरू झाले. दुकान तर सुरू झाले पण महाराच्या हातचा चहा कोण पिणार, गंगारामला काय करावे सुचेना शेवटी ही गोष्ट महाराजांन पर्यंत गेली त्यावर महाराजांनी […]
लेखकांचे जग
एक विद्रोही कवी…नामदेव ढसाळ….!!!
आज काल मन फार हेलावून जाते जेव्हा कोणी म्हणते की नामदेवाने पॅंथर काढून चळवळीची वाताहत करुन टाकली. नामदेवाच्या विद्रोहाला शिव्या देणार्यांच्या भ्याड विरोधाला मी तीळमात्र भीक घालत नाही. कारण ढसाळांच्या विद्रोहात सर्व काही “क्षम्य” असते आणि आहे शिवाय कायम राहील. सभ्य म्हणून गणले गेलेले प्रतिशब्द वापरले तर विद्रोहच संपून जाईल. विवेकवादी चळवळींमध्ये देखील विद्रोहाचे […]
नामांतराच्या जखमा
वयाने चाळिशी ओलांडली की वार्धक्याकडे प्रवास सुरू होतो, असे म्हणतात. वार्धक्य हे तसे सर्वार्थाने दूर्लक्षित जीवन. मग ते मानवी जीवन असो की, निर्जीव वास्तूचे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ. जगात सगळ्यात जास्त गाजलेलं नाव. तेथील विद्यादानाच्या अद्भूत पद्धतीमुळे नव्हे तर.. मानवी अधिकारा मिळवण्यासाठई झालेल्या संघर्षामुळे. विद्यापीठाचे नाव समोर आले की चित्र उभे राहते ते ऐतिहासिक […]
आंबेडकरी चळवळ संपली आहे – प्रकाश आंबेडकर (भाग-३)
बाबरी मशिद याच दरम्यान ६ डिसेंबर १९९२ साली दुसरे एक संकट चळवळीसमोर उभ राहिले. ते म्हणजे बाबरी मशिदीच्या निमित्ताने बाबरी मशिदआंदोलन म्हणजे उच्चवर्णियांच्या हिंदु संघटनेचा राजकीय उठाव या सवर्ण हिंदू संघटनांनी जसा बाबरी मशिद प्रश्न उचलला तसाच त्यांनी राखीव जागेचा प्रश्न उपस्थित केला. राखीव जागेच्या प्रश्नाला सरळ सरळ विरोध केला तर हिंदू दलित आणि हिंदू ओबीसी आपल्याबरोबर बाबरी मशिदच्या […]
गरीब माणसांचे काय ? – एस टी धम्मदिक्षीत
चीनच्या व्युहान शहरातुन फोफावलेल्या जीवघेण्या कोवीड १९ कोरोना या जीवघेण्या विषाणूनं जगभरात थैमान घातले आहे.बघता बघता गेल्या वर्षी जानेवारी ते मार्च दरम्यान हा विषाणू प्रचंड वेगाने धाव घेत अखेर आपल्या भारतातही येऊन पोहचला आहे.सुरवातीला केरळमध्ये हा कोरोना लागण झालेल्या रुग्ण आढळून आला होता.त्यानंतर तो सर्व देशभरात एकावरुन एक असे शेकडोंच्या घरात नसानसात तो भिनला जातोय.दरम्यानच्या […]
सम्राट अशोक राजाचा इतिहास बौद्ध विसरले का ?
सम्राट अशोकाला भारताच्या इतिहासातील एक चक्रवर्ती सम्राट मानले जाते हे काही त्याने स्वतःला म्हणवून घेतलेली उपाधी नाही तर समस्त भारत वर्षाने दिलेली पदवी आहे . अशोकाचे साम्राज्य अफगाणिस्थान व बलुचिस्थानपासून चोल, पांड्या, गांधार, आंध्र , कलिंग , भोज , पुलिंद, ताम्रपनी वैगरे मोठी राज्ये व इतर मांडलिक राज्यांचा समावेश ही आहे त्याशिवाय कामरूप, बंगाल , […]
मत विकणे हा गुन्हा तर आहेच शिवाय तो आत्मघातही आहे.-डॉ बाबासाहेब आंबेडकर
मत विकणे हा गुन्हा तर आहेच शिवाय तो आत्मघातही आहे.-डॉ बाबासाहेब आंबेडकर ठाणे जिल्हा अस्पृश्य परिषदेचे पहिले अधिवेशन अखिल अस्पृश्य समाजाचे पुढारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्ह्यातील पालघर नजीकच्या वेढी या गावी ता. २९ मार्च १९३६ रोजी होणार असल्यामुळे या परिषदेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे श्री. कमलाकांत चित्रे, संभाजीराव गायकवाड, श्री. वाघ, श्री. […]
देवालय नाही विद्यालय हवं – एस.टी.धम्मदिक्षीत
विकता देव कशाला हवा….??? पश्र्चिम महाहाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्हा हा तसा पाऊसपाणी तसेच ऊस भात अशा अनेक प्रकारच्या पीकांनी समृद्ध म्हणायला हरकत नाही.याच जिल्ह्यातील शेवटच्या टोक म्हणजे आमच्या तालुक्यातील सातशे ते आठशे लोकसंख्या असलेलं डोंगराच्या कपारीत वसलेलं खेड गाव . गावात येणाऱ्या दळणवळण व्यवस्था म्हटली तर दिवसाकाठी पाच सहा गाड्या तालुक्याच्या ठिकाणाहून ये-जा करतात .तालुक्याच्या गावाला […]
मी होटेल कामगार बोलतोय – एस.टि.धम्मदिक्षित
● मी होटेल कामगार बोलतोय● महिण्यांनंतर मिळणारा मोबदला आता बंद झालाय संचारबंदी निवळेपर्यंत होटेललाही टाळं ठोकलयं बंदीचं पोस्टर चिकटुन विस्तारलेला विषाणाचा नायनाट होईपर्यंत पेटलेल्या चुली विझल्या बंदच्या हाकेनं पण पोटात उसळलेल्या भुकेच्या तांडवाला सांगता येत नाही होटेलं बंद झालंय म्हणून…. शासणांनं सरकारी नोकरदारांना बंदच्या दिवसाचा पगार लागु केलाय पण छोट्या मोठ्या उपाहारगृहात काम करणार्या […]
गुलामगिरीतून मुक्त होऊन सत्याकडे वाटचाल करा – एस.टि.धम्मदिक्षीत
जय भीम नमो बुद्धाय!!! आज आपल्या समाजाला खरी गरज आहे ती, बुरसटलेल्या अंद्धश्रद्धेच्या नावाखाली चालणार्या प्रथा,व देवी देवता यांच्या कचाट्यातून मुक्त करण्याची तसेच अंद्धश्रद्धेच्या नावाखाली ब्राह्मण पुरस्क्रत देव दगडाचे अंध विश्वास ठेवून देवाच्या अंध गुलामगिरीतून मुक्त होऊन सत्याकडे वाटचाल करण्यास प्रवृत्त करणे गरजेचे आहे. ज्या प्रमाणे डॉ […]
