अखेर त्या जातिवाद करणाऱ्या युवकावर अस्ट्रोसिटी दाखल मागील २ वर्ष्यांपासून फेसबुक वरील बायबल मराठी या ग्रुप मधे डॉ बाबासाहेब आंबेडकर तथा adv प्रकाश आंबेडकर यांचे फोटो चुकीच्या पद्धतीने एडिट करुण शिविघाळ करत पोस्ट करायचा हे प्रकरण मागील २ वर्ष्यांपासून चालू होत. आरोपी संतोष रमेश चव्हाण वय २२ ( पेन तरफ, जि रायगड ) हा व्यक्ति फेसबुक […]
लेखकांचे जग
आंबेडकर चळवळी पासून दूर गेलेली गायिका जी आज समाजाला मदतीच आव्हाहन करतेय
आंबेडकर चळवळी पासून दूर गेलेली गायिका जी आज समाजाला मदतीच आव्हाहन करतेय ८०-९० च्या शतकातील गायिका सुषमादेवी मोटघरे ज्यांचे प्रत्येक घरात प्रत्येक बुद्ध विहारात वाजत ज्यांचे गाने अथवा कार्यक्रम पाहण्यास लोक किती तरी किलोमीटर पैदल चलत यायचे, आंबेडकर चळवळींना एकेकाळी बुलंद साथ देणाऱ्या, भीमकोकिळा म्हणून संबोधल्या जाणा-या गायिका सुषमादेवी यांचा आवाज प्रसिद्धीपासून दूरवर फेकला गेला आहे. उतारवयात त्या अत्यंत […]
भिमसैनिकानो विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा सोशलमीडीया वर होणारा अपमान तुम्ही का सहन करता ?
भिमसैनिकानो विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा सोशलमीडीया वर होणारा अपमान तुम्ही का सहन करता ? मागच्या पाच वर्षयांपासून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फेसबुक/ट्विटर/इंस्टाग्राम/रेडिट.कॉम/linkedin.कॉम अश्या प्रकारच्या अनेक सोशलमीडीया वेबसाइट आणि चैटिंग ऍप्स वर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटोज अश्लील प्रकारे एडिट करुण पोस्ट करतात जर त्या पोस्ट वर जर कोणत्या यूजर नी त्या पोस्ट विरोधात कमेंट […]
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना करने पडले महागात
मागील २ वर्ष्यांपासून फेसबुक वरील बायबल मराठी या ग्रुप मधे डॉ बाबासाहेब आंबेडकर तथा adv प्रकाश आंबेडकर यांचे फोटो चुकीच्या पद्धतीने एडिट करुण शिविघाळ करत पोस्ट करायचा हे प्रकरण मागील २ वर्ष्यांपासून चालू होत. आरोपी संतोष रमेश चव्हाण वय २२ ( पेन तरफ, जि रायगड ) हा व्यक्ति फेसबुक ह्या सोशल मीडिया साइट वर फेक अकाउंट […]
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चा सुवर्ण इतिहास
*🌻रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चा सुवर्ण इतिहास🌻* १९५७ ते १९६७ पर्यन्त *रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया* *कर्मवीर दादासाहेब तथा भाऊराव गायकवाड* यांच्या *नेतृत्वात* देशात दुसऱ्या क्रमांकावर राहिलेला विरोधी पक्ष होता. *संस्थापक:- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतून खुल्या पत्रावर आधारित* स्थापना:- ३० सप्टेम्बर १९५६(दिल्ली) ज़ाहिर घोषणा:- ३ ऑक्टोबर १९५७ रोजी नागपुर मुक्कामी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी स्थापण्याची घोषणा […]
बाबासाहेब यांचे मुंबई अस्पृश्य विद्यार्थी संमेलन मधील भाषण काय होते ? ज्याच्या मुळे विद्यार्थी जागृत झाले
बाबासाहेब यांचे मुंबई अस्पृश्य विद्यार्थी संमेलन मधील भाषण काय होते, याचा थोडा भाग पाहू या हे संमेलन १०, ११, व १२ डिसेंबर १९३८ ला मुंबई इथे पार पडले. या संमेलनाचे अध्यक्ष बाबासाहेब होते आणि त्यांचे भाषण पहा . बाबासाहेब यांचे भाषण सुरु होते ” आज मुंबई मध्ये अस्पृश्य विद्यार्थ्यांचे संमेलन घडवून आणले आहे आणि ते […]
. …. आणि शिवराम पोतराज झाला जय भिम वाला.
पुन्हा बाबासाहेब होने शक्य नाही ● अशी एक चिरंतन आठवण : झाला पोतराज जयभीमवाला दुपारची वेळ होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर राजगृहामध्ये आराम खुर्चीत बसून वाचन करीत होते. रखरखत्या उन्हामुळे शांत वातावरण होते. बाबासाहेब आपल्या वाचनात मग्न होते. या स्मशान शांततेचा भंग करणारा डूमडूम, चकलम – नकलम, गुबुगुबू आणि चाबकाच्या फटक्याचा आवाज घरातील इतरांच्या कानावर पडत होता. […]
चळवळी बर्बाद का होतात?
चळवळी बर्बाद का होतात? चळवळी बर्बाद का होतात? चळवळी बर्बाद का होतात? चळवळ उभे करणारे कधीच या प्रश्नाचा गांभिर्याने विचार करत नसतात. आंबेडकर चळवळ – रिपब्लिकन चळवळ नव्या दमाने उभी व्हावी असे अनेकांना वाटते. मागच्या पन्नास वर्षात अनेक व्यक्ती आले ज्यांनी आंबेडकरी – रिपब्लिकन चळवळी उभारण्यासाठी प्रयत्न केले. पण शोकांतीकाच म्हणावी लागेल की त्यांच्या चळवळी […]
भगवान बुध्द – नव्या प्रकाशाच्या शोधात.
६४ वर्षांपूर्वी अशोक विजयादशमीदिनी डॉ. आंबेडकर यांनी नागपूर येथे केलेले धम्मचक्र प्रवर्तन ऐतिहासिक होते. ‘‘मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही,’’ अशी प्रतिज्ञा डॉ. आंबेडकरांनी १९३५ रोजी येवला येथे भरलेल्या परिषदेत केली अन् तब्बल २१ वर्षांनंतर आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन त्या प्रतिज्ञेची पूर्तता केली. अनेक र्वष धर्मग्रंथांचा तौलनिक […]
जेव्हा दिलीप कुमार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना भेटतो
जेव्हा दिलीप कुमार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना भेटतो औरंगाबादचं मिलिंद कॉलेज… मराठवाड्यातील आंबेडकरी चळवळीचं माहेरघर. मराठवाडा हा शैक्षणिक दृष्ट्या अतिशय मागास. तिथं शिक्षणाचं बीज रोवलं तर लाखो अस्पृश्य बांधवांचा सहज उत्कर्ष होईल म्हणून पीईएस चं सर्वात मोठं जाळं औरंगाबादेतच बाबासाहेबांनी उभारलं. बाबासाहेब जेव्हा केव्हा औरंगाबाद मध्ये दाखल होत तेव्हा त्यांचा मुक्काम रेल्वे हॉटेल ला ठरलेला […]
