लेखकांचे जग

डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि राजगृह

डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि राजगृह  बाबासाहेबांचे सुरवातीचे दिवस अत्यंत कठीण परीस्थितीत गेले. बॅरिस्टर झाल्यानंतर त्यांनी वकिली सुरु केली. आणि अल्पावधीतच त्यांची एक हुशार वकील म्हणून ख्याती चोहीकडे पसरली. आणि1930 सालानंतर त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होत गेली. तेव्हा बाबासाहेबांचं कार्यालय परळच्या दामोदर ह़ॉल जवळ होतं. आता घरी येणाऱ्या जाणाऱ्यांचा राबता वाढला होता. पोयबावाडीतील घर अपूरं पडू लागलं […]

लेखकांचे जग

लाॅकडाऊन अन् सर्वसामान्य नागरिक – एस.टी.धम्मदिक्षीत

चीनच्या व्युहान शहरातुन फोफावलेल्या जीवघेण्या कोवीड १९ कोरोना या जीवघेण्या विषाणूनं जगभरात थैमान घातले आहे.बघता बघता जानेवारी ते मार्च दरम्यान हा विषाणू प्रचंड वेगाने धाव घेत अखेर आपल्या भारतातही येऊन पोहचला आहे.सुरवातीला केरळमध्ये हा कोरोना लागण झालेल्या रुग्ण आढळून आला होता.त्यानंतर तो सर्व देशभरात एकावरुन एक असे शेकडोंच्या घरात नसानसात तो भिनला जातोय. दरम्यानच्या काळात […]

लेखकांचे जग

जगामध्ये बाबासाहेबांसारखा जिद्दी माणुस शोधून ही सापडणार नाही

1) शाळेत शिकु देत नव्हते. 🏻 बॅरीस्टर झाले.2) अंगाला शिवू देत नव्हते. 🏻 ब्रांम्हण बायको केली.3) मंदिराच्या आवारात शिरू देत नव्हते. 🏻 त्यांनी सरळ मंदिरात प्रवेश केला. 4) पाणी देत नव्हते. 🏻 आख्खे चवदार तळे खुले केले. 5) हिंदू कायद्यात दलित समाजाला कुठेच स्थान नव्हते. 🏻 भारताचा संपूर्ण कायदाच बाबासाहेबानी लिहीला. 6) त्यांना राहण्यासाठी जागा […]

लेखकांचे जग

आंबेडकरी चळवळीतील ओबीसी समाजाचे योगदान

आंबेडकरी चळवळ म्हणजे “महारांची चळवळ” अशी संकुचित व्याख्या इथल्या जातीवादी व्यवस्थेने केली आहे. आणि या मांडणीला सैद्धांतिक पातळीवर देशी-विदेशी अभ्यासकांनी (जयश्री गोखले: १९९३, ख्रिस्तोफर जाफरेलॉट: २००६, एलिनार झेलिअट: २०१३) आंबेडकरी चळवळी संदर्भातील आपल्या संशोधन कार्यातून प्रस्थापित केले, याला अपवाद तो केवळ गेल ऑम्वेटच्या (२००४) यांच्या लिखाणाचा. परंतु चळवळीच्या इतिहासाकडे पक्षपाती वृत्तीला बाजूला ठेवून पहिले असता […]

लेखकांचे जग

लॉर्ड बुद्धा चॅनेलनं बौद्ध समाजातील लोकांची दिशाभूल केली जात आहे का?

लॉर्ड बुद्धा चॅनेलनं बौद्ध समाजातील लोकांची दिशाभूल केली जात आहे का?? १४ आक्टोबर १९५६ साली विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायी सोबत आपल्याला बौद्ध धम्माची दिक्षा दिली.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं एक स्वप्न होतं की, संपूर्ण भारत हा बौद्धमय करायचा होता पण हे स्वप्न अधुरं राहिलं. नंतरच्या काळात अनेक गायक शाहिर कवी लेखक साहित्यिक अनेक अनुयायींनी […]

लेखकांचे जग

हे आता थांबायलाच पाहिजे -एस.टि.धम्मदिक्षीत

हे आता थांबायलाच पाहिजे….!! स्वातंत्र्याची सत्तर वर्षे उलटून गेली तरीही आजही त्या जुन्या रुढी परंपरचं ओझं अंगाखांद्यावर घेऊन टाचा खरडत दंडोरा पेटवत आजही माणसांणं असं गल्लोगल्लीतुन हालगी वाजवत का फिरावं…………?? पुरोगामी महाराष्ट्रात अनेक चळवळी कार्यरत आहेत.चांगलं कार्य करतात त्याबद्दल दुमत नाही.पण आपण खरंच स्वतंत्र भारतात जगतो आहोत का हा प्रश्न मला पडतो आहे.याच कारण ही […]