History राजर्षी शाहू महाराज लेखकांचे जग

कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज व चहा प्रकरण

कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज व चहा प्रकरण  गंगाराम कांबळे नावाच्या एका अस्पृश्यांला तत्कालीन महार समाजाच्या नागरिकास महाराजांनी कोल्हापूरच्या राज रस्त्यावर हॉटेल सुरू करण्यासाठी जागा दिली,भांडवलही दिले व कांबळेचे “सत्यसुधारक” नावाचे हॉटेल सुरू झाले. दुकान तर सुरू झाले पण महाराच्या हातचा चहा कोण पिणार, गंगारामला काय करावे सुचेना शेवटी ही गोष्ट महाराजांन पर्यंत गेली त्यावर महाराजांनी […]

History आंबेडकर चळवळ इतिहास लेखकांचे जग

एक विद्रोही कवी…नामदेव ढसाळ….!!!

  आज काल मन फार हेलावून जाते जेव्हा कोणी म्हणते की नामदेवाने पॅंथर काढून चळवळीची वाताहत करुन टाकली. नामदेवाच्या विद्रोहाला शिव्या देणार्‍यांच्या भ्याड विरोधाला मी तीळमात्र भीक घालत नाही. कारण ढसाळांच्या विद्रोहात सर्व काही “क्षम्य” असते आणि आहे शिवाय कायम राहील. सभ्य म्हणून गणले गेलेले प्रतिशब्द वापरले तर विद्रोहच संपून जाईल. विवेकवादी चळवळींमध्ये देखील विद्रोहाचे […]

History आंबेडकर चळवळ इतिहास डॉ.बाबासाहेब आंबेडकर

रिपब्लिकन पक्षाचा खरा इतिहास भाग – २

  रिपब्लिकन पक्षाच्या आजच्या स्वरूपाची आणि त्याच्या भवितव्याची चर्चा करण्यापूर्वी त्याच्या स्थापनेमागील प्रयोजन आणि त्याच्या संस्थापकांचा व्यक्तिमत्वाची माहिती घेणे आवश्यक आहे. त्याशिवाय हि चर्चा कल्याणकारी आणि अर्थपूर्ण होऊ शकणार नाही. तसे करणे म्हणजेच रिपब्लिकन पक्षाचा देदीप्यमान वारसा समजून घेणे होय, ज्यांना तो वारसा नीट माहित नसतो त्यांना रिपब्लिकन पक्षाच्या खऱ्या स्वरूपाचे आकलन होऊ शकणार नाही. या […]

History आंबेडकर चळवळ इतिहास डॉ.बाबासाहेब आंबेडकर लेखकांचे जग

आंबेडकरी चळवळ संपली आहे – प्रकाश आंबेडकर (भाग-३)

बाबरी मशिद याच दरम्यान ६ डिसेंबर १९९२ साली दुसरे एक संकट चळवळीसमोर उभ राहिले. ते म्हणजे बाबरी मशिदीच्या निमित्ताने बाबरी मशिदआंदोलन म्हणजे उच्चवर्णियांच्या हिंदु संघटनेचा राजकीय उठाव या सवर्ण हिंदू संघटनांनी जसा बाबरी मशिद प्रश्‍न उचलला तसाच त्यांनी राखीव जागेचा प्रश्‍न उपस्थित केला. राखीव जागेच्या प्रश्‍नाला सरळ सरळ विरोध केला तर हिंदू दलित आणि हिंदू ओबीसी आपल्याबरोबर बाबरी मशिदच्या […]

History आंबेडकर चळवळ इतिहास

आंबेडकरी चळवळ संपली आहे – प्रकाश आंबेडकर (भाग-२)

आंबेडकरी चळवळ संपली आहे – प्रकाश आंबेडकर (भाग-२)                                                     सतरा लाख मतदार लोकशाहीमध्ये कुठल्याही राजकीय चळवळीची ताकद तिला मिळणाऱ्या मतदानातून दिसते. निवडणूक हे साधन आहे. निवडणुकीमध्ये हे सामर्थ्य दाखविणे आवश्यक असते. आंबेडकरी चळवळ जी निवडणुकीपासून कोसभर दूर गेली होती. एवढेच नव्हे, तर समझोत्याच्या राजकारणापायी स्वत:चे राजकीय […]

History आंबेडकर चळवळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर

आंबेडकरी चळवळ संपली आहे – प्रकाश आंबेडकर

आंबेडकरी चळवळ संपली आहे…… डॉ. वाबासाहेब आंबेडकरांनी आपली चळवळ कशी उभी केली; याचा शोध घेण्याचा मी एक प्रयत्न केला तो माझ्या अभ्यासाचा आणि चिंतनाचा भाग आहे त्यानिमित्ताने, मी १९८० साली पुणे, सातारा, कोल्हापूर, कोकण या जिल्ह्यांचा दौरा केला. जुन्या माणसांशी बोललो. त्यांनी बाबासाहेबांच्या वेळच्या परिस्थितीचे वर्णन केळे, आठवणी सांगितल्या. बाबासाहेबांची ज्यावेळी चावडीत बैठक चालू असायची […]

History इतिहास डॉ.बाबासाहेब आंबेडकर

जेव्हा सरकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तकावर बंदी आणते….

तो काळ १९६८ चा होता. त्या वेळेस संपूर्ण उत्तर भारतामध्ये हिंदूंच्या आराध्य रामाविरूद्ध कोणतेही पुस्तक प्रकाशित केले जाऊ शकते याची कल्पनाही कोणी करू शकले नाही. आणि जर प्रकाशित केले तर त्याचे भाग्य काय असेल. पण हे घडले आणि तेही त्याच उत्तर प्रदेशात जिथे रामायणात अयोध्या उद्धृत केले गेले आहे ते रामाचे राज्य होते. परंतु त्या काळात ललई सिंह […]

History आंबेडकर चळवळ इतिहास भारताचे संविधान

रिपब्लिकन पक्षाचा खरा इतिहास भाग – १

अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष हे बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय जनतेला दिलेलं शेवटचं राजकीय हत्यार आहे. या हत्याराचा प्रभावीपणे उपयोग करून भारतीय समाजाच्या सामाजिक-आर्थिक जीवनात लोकशाहीच्या आणि अहिंसक मार्गाने क्रांतिकारी परिवर्तन केले जाईल असा विश्वास वाटत होता. या राजकीय पक्षाचा बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाशी या प्रकारे अतूट संबंध असल्याने भारतातील प्रत्येक प्रांतात या पक्षाबद्दल ममत्व […]

Buddhism Emperor Samrat Ashoka History News

बुद्ध लेणीला लावली मनुवाद्यांनी आग, भिख्खूचे राहते वास्तव्य आगीत जळून खाक

गेल्या काही दिवसांपासून डोंगरावर जंगलातील आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शुक्रवारी (१२ मार्च २०२१) अज्ञात युवकांनी  गुहा क्रमांक ७ च्या  नजीकच्या झाडाला आग लावली. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (बीएएमयू) परिसराच्या मागे विजयींद अरण्य बुद्ध विहारच्या जवळपासची सुमारे ३००० झाडे भस्मसात झाली. भदंत अभयपुत्र महाथेरो यांनी तातडीने अग्निशमन दलाला आणि पोलिसांना आगीच्या घटनेची माहिती दिली. अग्निशमन दल आणि बेगमपुरा […]